श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Guru Purnima 2025 Information: कोणत्याही गोष्टीत सातत्य असल्याशिवाय फळ मिळत नाही, गुरुपौर्णिमेला २१ दिवस बाकी असल्याने दिलेली उपासना करा, स्वामीकृपेची प्रचिती घ्या! ...
Guru Purnima 2025 Shree Swami Samarth Seva: गुरुवार, १९ जून २०२५ ते गुरुपौर्णिमा या कालावधीतील ४ गुरुवारी ४ गोष्टी आवर्जून कराव्यात. स्वामींची कृपा होईल, असा विश्वास ठेवायला हरकत नाही. ...
Swami Samartha: क्रोधाचा एक क्षण सांभाळता आला तर पश्चात्तापाचे शंभर क्षण टाळता येतात, रागाचा तो एक क्षण सावरता यावा यासाठी हा स्वामी संदेश लक्षात ठेवा! ...
Swami Samartha: आपल्या फलज्योतिषशास्त्रात १२ राशी सांगितल्या आहेत. यातील धनु आणि मीन या बृहस्पती (गुरुच्या) च्या राशी असून, त्यांच्यासाठी गुरु उपासना अनिवार्य आहेच, त्याबरोबरच अन्य राशीच्या लोकांनी आपल्या ग्रहानुसार गुरु उपासनेचा योग्य वार जाणून घेत ...
Swami Samartha: अनेक स्वामी भक्तांच्या घरात स्वामींची शोभेची किंवा पूजेची मूर्ती ठेवलेली दिसते, अशी फोटो फ्रेम वा मूर्ती घरात आणताना आवश्यक नियम पाळायला हवेच! ...