श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Guru Purnima 2025: गुरूंची केवळ सेवा पुरेशी नाही तर गुरु उपदेशाचे पालनही महत्त्वाचे आहे, गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांची शिकवण अंगी बाणण्याचा प्रयत्न करू. ...