श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
अमृता खानविलकरच्या आयुष्यात हा विलक्षण प्रसंग घडला आहे. स्वामी समर्थांनी तिच्या आयुष्यात विलक्षण बदल कसा घडवून आणला, याचा खास किस्सा तिने सांगितला आहे. नक्की वाचा ...
2026 Year First Day Shree Swami Samarth Seva: इंग्रजी नववर्ष २०२६ची सुरुवात गुरुवारी होत असून, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करून वर्षभर पुण्य कमावण्याची सुवर्ण संधी आहे. जाणून घ्या... ...
स्वामीभक्तीची अनुभूती आणि स्वप्नपूर्तीचा मार्ग दाखवणारी लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ या महारविवारी प्रेक्षकांसाठी एक अतिशय भावनिक स्वामी अनुभव घेऊन येत आहे. ...