श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Guru Purnima 2025 Gurulilamrut Parayan Saptah: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुलीलामृताचे सप्ताह पद्धतीने पारायण करणे अत्यंत शुभ, पुण्य फलदायी ठरू शकते. स्वामींची अबाधित कृपा प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते. ...
How to Find a Guru: आपल्या आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी गुरु मिळावे लागतात; मुख्य म्हणजे त्यांना शोधावे लागत नाही तर ते आपणहून येतात...पण कधी ते जाणून घ्या! ...
Shree Swami Samartha Maharaj Math: जिथे-जिथे स्वामींचे मठ आहेत, तिथे-तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात. तुम्हाला या दोन गोष्टींचे अनुभव आले नसतील तर... ...