श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Swami Samartha: २६ एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे, या निमित्ताने स्वामी उपासना सुरु करण्याचा विचार करत असाल तर एकदा स्वामींचा आदेश वाचा! ...
Swami Samarth Maharaj Punyatithi Smaran Din April 2025: श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीपासूनच विशेष उपासनेला सुरुवात करा आणि प्रामाणिकपणे स्वामींची सेवा करा. नेमके काय करावे? जाणून घ्या... ...
Swami Samartha: २६ एप्रिल रोजी स्वामी समर्थांची पुण्यतिथीआहे, त्यानिमित्त जाणतेअजाणतेपणी झालेल्या चुकांची माफी मागूया आणि अपराधी भावनेतून मुक्त होऊया! ...
Swami Samartha: तुकोबा म्हणतात गुरुंच्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो की त्यांची कृपा होण्यास काळवेळ लागत नाही, त्याचे पूर्वसंकेत मात्र मिळतात...कसे ते पहा! ...
स्वामी समर्थांच्या भक्तीचं बाळकडू स्वप्नील जोशीला लहानपणापासून मिळालं आहे. याशिवाय त्याच्या घरात स्वामींची पूजा कशी चालते याविषयी त्याने सांगितलं आहे (swapnil joshi) ...