श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Swami Samartha: आपल्या फलज्योतिषशास्त्रात १२ राशी सांगितल्या आहेत. यातील धनु आणि मीन या बृहस्पती (गुरुच्या) च्या राशी असून, त्यांच्यासाठी गुरु उपासना अनिवार्य आहेच, त्याबरोबरच अन्य राशीच्या लोकांनी आपल्या ग्रहानुसार गुरु उपासनेचा योग्य वार जाणून घेत ...
Swami Samartha: अनेक स्वामी भक्तांच्या घरात स्वामींची शोभेची किंवा पूजेची मूर्ती ठेवलेली दिसते, अशी फोटो फ्रेम वा मूर्ती घरात आणताना आवश्यक नियम पाळायला हवेच! ...
Shree Swami Samarth Maharaj: लाखो भाविक दररोज स्वामी सेवा करत असतात. स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होणार नाही, असे म्हटले जाते. तुम्ही या गोष्टींचे पालन करता की नाही? ...
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी म्हणून भाविक स्वामींना प्रिय असलेल्या गोष्टी अर्पण करतात, पण त्यांना न आवडणारी 'ही' गोष्ट सहसा सोडत नाही; तुमची तयारी आहे का? ...