श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Shri Swami Samartha Upasana: देवघरातील देव हे केवळ मूर्ती किंवा प्रतिमा नसून त्यात दैवी अस्तित्त्व असते, ते तुम्हाला जाणवते का? कसे ओळखावे ते जाणून घ्या. ...