बदलत्या राजकीय परिस्थितीत अनेकांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सामाजिक माध्यमांमधून होत होती. त्यात डॉ. अर्चना पाटील यांचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. ...
शिवराज पाटील यांनी भगवद्गीतेतील श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाची तुलना जिहादशी केली हे त्यांच्या कॉंग्रेसी संस्काराशी सुसंगत असेच आहे असं भाजपानं म्हटलं आहे. ...
ते सर्वांना बरोबरीने वागवायचे. कोणाहीबद्दल त्यांच्या तोंडून कधीही चुकीचा शब्द गेला, असं मला आठवत नाही. राजकीय जीवनात बाबूजींनी पक्षनिष्ठेला अत्यंत महत्त्व दिलं. पंडितजी, इंदिराजी, राजीवजी या सर्वांनाच नव्हे, तर काँग्रेसच्या विचाराला साथ देऊन ते काँग ...