शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

सातारा : Satara: सातारा बाजार समितीमध्ये शिट्टी वाजली, अजिंक्य पॅनलची सत्ता कायम

सातारा : सातारा बाजार समितीसाठी सत्ताधाऱ्यांपुढे ‘स्वाभिमानी’चं आव्हान, १८ जागांसाठी ३७ जण रिंगणात

सातारा : खासदारांचे काम म्हणजे..., शिवेंद्रराजे भोसलेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर 

सातारा : स्वत:च्याच आमदारांनी उध्दव ठाकरेंना नाकारलंय...शिवेंद्रसिंहराजेंची टीका

सातारा : टोलनाके चालविणारे राजघराण्यात कसे आले?, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजेंवर घणाघात

महाराष्ट्र : आगामी निवडणुकीत माझा मार्ग वेगळा, मी...; भाजपा खासदार-आमदारांमध्ये जुंपली

सातारा : तर मिशीच काय... भुवया पण काढून टाकेन...; उदयनराजे भोसलेंनी दिलं चॅलेंज

सातारा : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत साताऱ्यात कामांचा धडाका, उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे दोघेही सक्रिय 

सातारा : उदयनराजेंच्या भित्तीचित्रावरील वाद सीमावादापेक्षा गहन प्रश्न, शिवेंद्रसिंहराजेंचा टोला 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “छत्रपतींच्या घराण्यातील वंशजांकडे पुरावे मागणाऱ्याला महत्त्व देत नाही, जनताच उत्तर देईल”