दहावी-बारावीच्या परीक्षांच्या कालखंडात मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रम कमी होणे, हालचालींचा अभाव आणि बसल्या जागी खाणे यांचा परिणाम आरोग्याच्या समस्या उद्भवण्यात होतो. मुलींमध्ये वजन वाढल्याने समस्या निर्माण होतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राखणे हाच या सर ...
उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठाचा ५६ व्या दीक्षान्त समारंभात पार पडला. त्यामध्ये यंदा सर्वाधिक ६० हजार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते ...
लोकशाहीसाठी मतदार साक्षरता गरजेची असून मतदान करणं ही सुध्दा देशसेवाच आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी येथे केले. लोकशाही वृध्दींगत होण्यासाठी नवमतदारांनी मतदानात नेहमीच उत्साह ठेवावा, असे आवाहनही त्यांनी ...
भारत सरकारची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर लवकर जमा करावी, अन्यथा शिवाजी विद्यापीठ प्रशासनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने (एआयएसएफ) गुरुवारी दिला. त्याबाबतचे निवेदन ‘एआयएसएफ’च्या शिष्टमंडळाने कुलगुरू ड ...
शिवाजी विद्यापीठाने यंदा जलयुक्त विद्यापीठ या संकल्पनेवर आधारित दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. त्याचे सर्व संबंधित घटक स्वागत करतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाच्या दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन कुलगुरू ...
शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभातील सुमारे २४ हजार पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाईबाबतची फेरचौकशी रखडली आहे. फेरचौकशीसाठी संबंधित समितीकडे अद्याप अहवाल सादर झालेला नाही. ...
शिवाजी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने विद्यापीठ सेवक संघाने साखळी उपोषण बुधवारी स्थगित केले. ...