Aditya Thackeray: इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे! ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ...
Mangalprabhat Lodha: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे राज्यात वाद पेटलेला असतानात आज शिवप्रतापदिन सोहळ्यात राज्य सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले ...
Bhagat Singh Koshyari: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यातच आता त्यांच्या पदमुक्तीच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...