शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
शिवसेना आणि भाजपा महायुतीमधील संबंध संपुष्टात आल्यानंतर आता राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात महाशिवआघाडी स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने सरकार स्थापन केल्यास, या तिन्ही पक्षांना सर्वात आधी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. या संदर्भात पक्षांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडत आहे. तर दिल्लीतही सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होत आहे. ...
आता विधानसभेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येणार आहेत. त्यामुळे 'जालना पॅटर्न' राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राबविण्यात येणार हे निश्चित आहे. आहे. या पॅटर्नची चर्चा जालना जिल्ह्यासह राज्यभर गाजणार आहे. ...