शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
शिवथाळी भोजन व्यवस्थेच्या अनुषंगाने यवतमाळात तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हनुमान आखाडा चौक या तीन ठिकाणाचा समावेश आहे. या तीन ठिकाणांची पुरवठा विभागाने पाहणी केली आहे. त्याचा अहवाल जिल ...
पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी सामंत यांच्या पदवीबद्दलची माहिती मिळवली आहे. त्यानंतर विरोधकांनी सामंत यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ...