शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही जागा रिक्त झाली होती. त्यासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. ३१ जानेवारी रोजी सात केंद्रांवर मतदान पार पडले. सर्व ४८९ मतदारांनी आपला हक्क बजावला. य ...
तसेच मुख्यमंत्री या नात्याने राज्यासमोरच्या समस्या सोडविण्याचे आव्हान आत्मविश्वासाने पेलण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरे सत्तेच्या पहिल्या दोन महिन्यातच हतबलता व्यक्त करतात ...