शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Uddhav Thackeray: निरोपाचं भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानतानाच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून टोला लगावला. राज्यामध्ये सध्या संभ्रमावस्था आहे. तसेच कोण कुणासोबत आहे, हेच कळत नाही आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...
Uddhav Thackeray Speech: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ आज संपत असून, सभागृहात आज निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळा ...