रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-२० सामन्यात ५३ धावांनी लोळवले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पहिल्यांदाच भारताने किवी संघाला नमविण्याची कामगिरी के ...
पुणे : दुस-या वन-डेत न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखणा-या गोलंदाजांना विजयाचे श्रेय देत विजयाचा खरा पाया गोलंदाजांनीच रचल्याचे सलामीवीर शिखर धवनचे मत आहे. ...