आम्ही कोकणची जागर यात्रा केल्यावर सरकारने आम्हाला आश्वासन दिले. मात्र, एक मार्ग पूर्ण झाला नाही. काम सुरू असतानाच एक पूल कोसळला. पूल पूर्ण झाल्यानंतर किती फास्ट खड्डे पडतील? शर्मिला ठाकरेंची सरकारवर टीका. ...
Navi Mumbai News: वाशी येथील टोलनाक्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांच्या नोंदीसाठी मनसेतर्फे सीवूड येथे कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाला शर्मिला ठाकरे यांनी शनिवारी भेट दिली. ...