'नथुराम गोडसे' या नाटकामुळे शरद पोंक्षे चर्चेत आले होते. या नाटकाच्या नावामुळे नवीन वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ...
Veer Savarkar and Sharad Ponkshe: काँग्रेस सरकारच्या काळात सावरकरांची बदनामी करण्यात आली. मात्र, सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे. ...