शांतीगिरी महारज हे एक सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याची कबुली दिली. त्यांनी जयबाबाजी भारत म्हणून ओळखल्या जाणार्या पायाचे नेतृत्व केले. आपल्या आध्यात्मिक उपस्थितीद्वारे ते सर्व मानवी राजासाठी खूप प्रेरणादायक आहे. Read More
आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्व हे खूप मोठे आहे. गुरूंविना शिष्याला काहीच महत्व नसते. गुरूंशिवाय शिष्य हा घडूच शकत नाही. आपल्याला ज्या वेळेला गुरूंची मदत असते त्यावेळेला ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. आपण आयुष्यामध्ये ज्या वेळेला चूकतो त्या ...
जीवनामध्ये आपल्याला प्रगती करायची असेल तर स्वत:वर प्रथम आपला विश्वास असला पाहिजे. आपल्यामध्ये असलेल्या कतृत्व क्षमतेवर आपण अवलंबून राहावे. आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करायला अनेक व्यक्ती हे येत असतात, पण प्रत्यक्ष मदत करायला मात्र कोणीही येत नाही. त ...
आपल्या आयुष्यात असंख्य व्यक्ती हे आपल्याला दररोज भेटत असतात. यांमध्ये काही व्यक्ती हे स्वत:चा फायदा घेण्यासाठी आपल्याबरोबर मैत्री करत असतात. त्यामुळे आपण अशा व्यक्तिंना वेळीच ओळखणे महत्वाचे आहे. जीवनामध्ये आपल्या कामाची व्यक्ती कोण आहे हे आपण ओळखायला ...
आपण जीवनामध्ये जसजसे मोठे होत जातो तेव्हा आपल्याला अनुभवी व्यक्तीची फार गरज असते. अनुभवी व्यक्तीकडून आपल्याला मिळालेले मार्गदर्शन हे जीवनामध्ये खूप उपयुक्त असते. आपल्या जीवनामध्ये आपले आईवडील आपली प्रगती होण्यासाठी भरपूर मेहनत घेत असतात. आपल्या जीवना ...