अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करण्याच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिलेल्या आदेशाला विभागप्रमुखांनी केराची टोपली दाखविल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी नेमकं कुणाचे काम करतात, असा सवा ...
भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या शालिनीताई विखे यांच्याकडे आहे. या दोन्ही पक्षीय राजकारणामुळेच जिल्हा परिषदेच्या प्रस्तावावर नियोजन समितीने निर्णय घेतला नाही, अशी चर्चा सध्या ...
ऊस तोडणी कामगारांसोबत स्थलांतरित होणा-या शालेय मुलांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेने सुरू केले असून, जिल्ह्यातील ९३७ मुलांचे स्थलांतर रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. या मुलांना हंगामी वसतिगृह योजनेंतर्गत दरमहा आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यामुळे आई-वडील ...