राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तृत्वाची ओळख असलेल्या हत्तीमहाल (ता. राधानगरी) येथील साठमारी व अन्य परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने प्रादेशिक पर्यटन ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती गोळा करून त्याचे जतन करण्याची पद्धत ही एक भावना व्यक्त करण्याची चांगली संधी आहे. मात्र, त्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे दैवीकरण होऊ नये. एकदा दैवीकरण झाले की, त्यांच्या विचार ...
महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे सामर्थ्य ओळखून सर्वांना समान, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरला होता. संविधानानुसार शिक्षण विशेषत: उच्च शिक्षण हा आमचा हक्क आहे व तो देणे सरकारचे दायित्व आहे. ...
शिल्पकार किशोर पुरेकर हे सध्या शाहू समाधिस्थळावर बसविण्यात येणारा राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा घडवत आहेत. त्यांना रविवारी ‘रंगबहार’च्या वतीने आयोजित ‘मैफल रंगसुरांची’ या कार्यक्रमात ...
शाहू जन्मस्थळ वस्तुसंग्रहालयाच्या ठेकेदारावरीवरून झालेल्या मतभेदामुळे जन्मस्थळाचे काम आजअखेर रखडले आहे. शासनाने नेमलेल्या ठेकेदाराला समिती सदस्यांचा विरोध आहे, तर पुरातत्व खात्याकडून संग्रहालयाचे काम करता येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केल्याने हा ति ...
शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात पंधरा दिवसांत निर्णय न घेतल्यास पणतीचे रूपांतर मशालीत होऊन याचा वणवा राज्यभर पसरेल, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. तसेच शासनाच्या डोक्यात प्रकाश पडावा, यासाठी कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळ येथे शेकडो दीप प्र ...
अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्यातून बहुजन समाजाला बाहेर काढणे हे शाहू महाराजांच्या कार्याचे सूत्र होते. आज संसदेच्या प्रांगणात फक्त एकाच राजाचा पुतळा उभा आहे. कारण राजर्षी शाहू महाराज हे राजातले ऋषी होते. धर्माने निर्माण केलेल्या लोखंडी श्रृखंला तोडण्य ...
ज्यांनी संपूर्ण मानवजातीला सामाजिक समतेचा संदेश दिला, त्या दस्तुरखुद्द राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या त्यांच्या समाधिस्थळावर बुधवारी ब्रॉँझपासून बनविलेली सुमारे सव्वातीन टन वजनाची मेघडंबरी बसव ...