विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक राजर्षी शाहू महाराज यांचे अवमूल्यन केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बुधवारी पत्रकातून केला. फडणवीस यांचा निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही प ...
देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराज तसेच जनतेची माफी मागितल्याशिवाय त्यांना कोल्हापुरात पाऊल ठेवू दिले जाणार नाही, अशा शब्दांत बुधवारी शाहूप्रेमींनी देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर संताप व्यक्त केला. ...
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकारण्यासाठी अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांशी जो घनिष्ट संबंध आला,तो मार्च १९२० मध्ये कोल्हापूर संस्थानात माणगाव या ठिकाणी भरलेल्या परिषदेत. ही परिषद महाराजांच्या प्रेरणेनेच भरली होती आणि तिच्यासाठी खास सवड काढून महाराज परिषदेला उपस्थित राहिले हो ...
चला हवा येऊ द्या.. च्या मंचावर बुधवार 11 मार्च 2020 रोजी झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांची विटंबना झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या शाहूप्रेमींनी केली आहे ...
नर्सरीबाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे नामकरण ‘समतास्थळ’ करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन राजर्षी शाहू सेनेतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर करण्यात आले. ...
राजर्षी शाहू महाराजांची इच्छापूर्ती करणारे समाधी स्मारक अवघ्या तीन वर्षांत पूर्ण झाले; पण महाराज जन्मले त्या शाहू जन्मस्थळाचा वनवास गेली १२ वर्षे संपलेला नाही. ज्या महाराजांनी जनतेचा उद्घार केला, त्या लोकराजाचा जिथे जन्म झाला त्या वास्तूचा विकास केवळ ...