कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव करून राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवा ...
शेती हा अपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तेव्हा ‘शेतीचा उद्धार म्हणजे शेतकºयांचा उद्धार,पर्यायाने देशाचा उद्धार,’ हे सूत्र ध्यानात घेऊन राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानात शेतीसाठी मूलभूत सुधारणा केल्या ...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक राजर्षी शाहू महाराज यांचे अवमूल्यन केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बुधवारी पत्रकातून केला. फडणवीस यांचा निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही प ...
देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराज तसेच जनतेची माफी मागितल्याशिवाय त्यांना कोल्हापुरात पाऊल ठेवू दिले जाणार नाही, अशा शब्दांत बुधवारी शाहूप्रेमींनी देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर संताप व्यक्त केला. ...
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकारण्यासाठी अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. ...