लता मंगेशकर यांच्या नावाने विद्यापीठ स्थापनेसाठी १०० कोटी रुपये सरकार मंजूर करते, पण त्याच वेळी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीसाठी एक दमडीही देत नाही ही शोकांतिका ...
छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साधून राजर्षी शाहू महाराजांनीच जोतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सुरू केलेल्या रथोत्सवापासून कृतज्ञता पर्वाचा जागर जिल्हा, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू होत आहे. ...
६ मे रोजी शाहू समाधी स्थळ येथे पुष्पांजली वाहिल्यानंतर शंभर सेकंद सर्व शहर आदरांजली वाहण्यासाठी स्तब्ध राहील. या दिवशी लोकराजाला कोल्हापूरच्या जनतेकडून आदरांजली वाहण्यात येणार आहे. ...
राजर्षी शाहू महाराज यांनी १९१४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व ताराराणी यांच्या रथोत्सवाचे आयोजन केले होते. छत्रपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी रथोत्सव होतो. मात्र, हे वर्षे शाहू स्मृतीशताब्दीचे असल्याने यावर्षीचे रथोत्सव हा लोकोत्सव व्हावा. ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीचे यंदाचे वर्ष लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व म्हणून साजरे होणार आहे. यानिमित्त जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर शाहू विचारांची महती सांगणारे कार्यक्रम सादर होणार ...