महात्मा गांधीजींचा सहवास लाभलेल्या सेवाग्राम गावाच्या विकासाकडे शासनाचे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. सेवाग्राम विकास आराखड्या व्यतिरिक्त सेवाग्राम गावाच्या विकासासाठी ३१ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहे. ...
महात्मा गांधींच्या सेवाग्राम आगमनाला २ आॅक्टोबर रोजी १५० वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे सेवाग्राम येथील विकास कामांना चालना दिली जात आहे. परंतु सेवाग्राम गावाच्या विकासासाठी पैसा खर्च होणार नसल्याची बाब समोर आली आहे. ...
नागपूर येथील राष्ट्रीय आयकर अकादमीत प्रशिक्षणासाठी आलेल्या राष्ट्रकुलच्या (कॉमन वेल्थ) टीममधील भारतासह नऊ राष्ट्रांतील प्रशिक्षितांनी बुधवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधीचे विचार व कार्य जाणून घेतले. ...
आजचा विद्यार्थी उद्याच्या विकसित भारताचा नागरिक असून मुला-मुलींमध्ये विद्यार्थी दशेतच वन्यजीव व वृक्षांबाबत आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय यंत्रणा विविध उपक्रम राबविते. बालमनांना वृक्षासह वन्यजीव संरक्षणाचे धडे मिळावे या हेतूने जिल्ह्यातील चा ...
स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले आणि देशच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी स्वातंत्र्यदिनी भेट दिली. ...
फणस भारताच्या भूमितील पारंपरिक झाड. फणसाची भाजी केल्या जाते एवढीच त्याची ओळख नसून ते बहूगुणी आहे. फणसापासून विविध खाद्य व पेय बनविले जातात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संदेश देशभर पोहोचावा या उद्देशाने केरळ येथील के.आर. जयन व त्यांच्या पत्नीने सेवाग्रा ...
नजीकच्या वरूड वॉर्ड क्र. ५ मधील वर्धा ते सेवाग्राम मुख्य रस्त्याची दैना झाली आहे. रेल्वे स्टेशन वरूडला जोडणारा पेट्रोलपंप जवळील हा मुख्य रस्ता असून या रस्त्याने सतत वाहतूक सुरू असते. परंतु, रस्त्याची दैना झाल्याने वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करा ...