इथे यायला मला उशीर झाला; पण या ठिकाणी आल्यावर मला खुप आनंद झाला आहे. गांधीजींजे जीवन साधे असले तरी प्रभावित करणारेच आहे, असे गोव्याच्या राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी सांगितले. राज्यपाल सिन्हा यांनी मंगळवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन तेथे राष्ट्रपिता ...
आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली. ...
गेल्या चार वर्षांपासून भाजपाच्या प्राबल्यापुढे विदर्भात काँग्रेस कमजोर होते की काय असे कयास लावले जात असताना प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मात्र संघटन बांधणीवर, कार्यकर्ते जोडण्यावर भर दिला. दर दुसऱ्या महिन्यात त्यांनी विदर्भातील कोणत्या ना कोण ...
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची मंगळवारी पार पडलेली वर्ध्यातील ही दुसरी सभा होती. यापूर्वी सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांची स्थानिक जुन्या आरटीओ मैदानावर जाहीर सभा पार पडली होती. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बापू कुटीत उपस्थित राहून अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह शेकडो काँग्रेस नेत्यांनी प्रार्थना सभेतून गांधीजींना आदरांजली अर्पण केली. ...
महात्मा गांधी यांचे विचार सध्याच्या विज्ञान युगात अनेकांसाठी मार्गदर्शक असून ते सर्वोत्तम असल्याचा संदेश गांधी विचार यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या या गांधी विचार यात्रेचे नेतृत्त्व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट् ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जुलमी ब्रिटीश राजवटीविरोधात दिलेल्या ‘चलो जाव’च्या नाऱ्याचा धागा धरत आता काँग्रेस केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार घालविण्यासाठी सज्ज झाली आहे. मोदी सरकार देशात घृणा पसरविण्याचे, फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा ...
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता, जातियवाद पसरविण्याचे काम करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान जाळण्याचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देश गुलामगिरीत जात आहे. देशातील शेतकऱ्यांसह ...