गांधींनी यांनी जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, हे मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य केले. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे, तेवढाच या देशावर मुस्लिमांचाही अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण् ...
सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात महात्मा गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीला अखंड सूत्रयज्ञाने राष्ट्रपित्याला आदरांजली वाहण्यात आली. बुधवारला पहाटे ५.४५ वाजता नई तालिम समिती परिसरातील घंटी घर ते बापू कुटी अशी रामधून गात प्रभात फेरी काढण्यात आ ...
गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथी निमित्ताने सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व वर्धा परिसरातील सहकारी यांच्यावतीने 'गांधींचा मृत्यू' यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ...
महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गजवळ टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना करून कार्य सुरू केले होते. गांधीजी आणि डॉ. नेल्सन मंडेला यांची कर्मभूमी असल्याने जयंती महोत्सवाचे औचित्य साधून या आश्रमात गांधीजी आणि नेल्सन मंडेला यांचा अर्धाकृती पुतळा स्था ...
येथील नयी तालीमचे शिल्पकार आशादेवी आणि ई.डब्ल्यू. आर्यनायकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणार ‘माँ-बाबा पुरस्कार’ यावर्षी नाशिक येथील आ विद्यालयाच्या विनोदिनी व राज पिटके- कालगी या दाम्पत्याला जाहीर झाला आहे. ...
महाराष्ट्रातील अनेक रूग्णालये मी पाहिले आहे पण सेवाग्राम येथील कस्तुरबा दवाखाना मला सुसज्ज दिसून आला. सर्व व्यवस्था आणि स्वच्छता या ठिकाणी मला दिसल्याने ग्रामीण भागातील रूग्णालयाची व्यवस्था पाहून आनंद झाला असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले. ...
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सेवाग्राम मुळ गावातील समाज बांधवांशी संवाद साधला होता.ते ज्या ठिकाणी दगडावर बसले होते त्या स्थळाचे सौदर्र्यीकरण करण्यात येणार आहे. ...
महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून शासनाने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकास कामांना सुरुवात केली आहे. यात वरुड व पवनार गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु बापूंची कर्मभूमी राहिलेले सेवाग्राम हे गाव या आराखड्यातून बाद झाले ...