सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद १७ ऑगस्ट शनिवारला सेवाग्राम येथे येणार आहेत. ...
वर्ध्यातील गांधीजींचा पुतळा हा जिल्हा प्रशासन परिसर आणि सेवाग्राम वर्धा या मुख्य मार्गावर आहे. तिथेच अर्धवर्तुळाकार भागात बापूंच्या कार्यावरील शिल्प लावण्यात आलेले असून त्यावर कालाकार आपले काम करीत असल्याचे दिसून येत आहे. ...
जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या उद्देशाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद सभेचे आयोजन केले होते. या सभेत नागरिकांनी तब्बल २७५ तक्रारीतून आपल्या समस्यांना मांडल्या. ...
नागपूर-सेवाग्राम दरम्यान थर्ड लाईनचे काम मंदगतीने सुरू आहे. महिनाभरापूर्वी सिंदी ते बोरखेडी-बुटीबोरी सेक्शनमध्ये रेल्वेगाडी चालविण्यात येईल, असे वाटत होते. आता गाडी सप्टेंबर महिन्यात धावण्याची शक्यता असून याच दरम्यान चौथ्या लाईनवर बुटीबोरी-बोरखेडी व ...
सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली असून आम्ही या मागणीचा पाठपुरावा करू, अशी भूमिका महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमेचे संयोजक बंडू धोत्रे यांनी व्यक्त केली. ...
येथील गांधी आश्रम प्रतिष्ठानाच्यावतीने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेती केली जाते. यंदाच्या वर्षी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाला शेतीच्या माध्यमातून २१ क्विंटल तूर, ६० क्विंटल गहू तर ३३ क्विंटल चणा पिकाचे उत्पन्न झाले आहेत. इतकेच नव्हे तर ८ क्विंटल ह ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे ऐतिहासिक स्थळ आहे. आज १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून जगभरात साजरा केला जात असून महात्म्य जपण्याकरिता सेवाग्राम आश्रमाचा सम ...
येथील सेवाग्राम आश्रमात सूतकताई उपक्रम राबविला जात असून या उपक्रमातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. महिलांच्या हाताला काम मिळत असल्याने त्या कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी घरातील कर्त्याला आर्थिक हातभार लावत आहेत. ...