सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. या युगात यशस्वीपणे वावरण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. यामुळे यशाचे शिखर गाठणे सुध्दा शक्य होते. नेमकी हिच बाब हेरून तालुक्यातील पद्मपूर येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी ...
१९६0 साली स्थापन करण्यात आलेल्या रॉयल सोसायटी ऑफ लंडन या शास्त्रीय संशोधन क्षेत्रातील प्रथितयश आणि अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या संस्थेद्वारे निवडण्यात आलेल्या सन्माननीय सभासदांपैकी पाच सभासद (फेलोज) मूळ भारतीय आहेत. ...
शालेय विद्यार्थ्यांमधील चौकसपणा व सृजनशील कलागुणांना वाव मिळावा, विज्ञान व गणित विषयाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने समग्र शिक्षा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येत आहे. यामध्ये नागपूर ...
विरोधकांना देशद्रोही ठरवणे आणि जात, धर्म, भाषेच्या आधारावर देशातील नागरिकांत फूट पाडणे ही पद्धत केवळ शास्त्रज्ञांसाठीच नसून लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे ...
काचेच्या बॉटल्स किंवा वस्तू निसर्गातून नष्ट व्हायला एक लाख वर्ष लागतात. प्लास्टिक बॉटल्स किंवा पिशव्या ४५० पेक्षा जास्त वर्षपर्यंत नष्ट होऊ शकत नाही. तीच अवस्था खाद्यपदार्थ किंवा गुटखा, तंबाखूच्या पाऊचची आहे. थर्माकोलच्या वस्तू नष्ट व्हायला ५० पेक्षा ...
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)चा ६१ वा स्थापना दिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारोहात उपस्थित नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (एनसीसीएस), पुणेचे मुख्य वैज्ञानिक पद्मभूषण प्रा. माधव गाडगीळ यांनी उद्योगांच्या अनधिकृ ...