दहावीला नापास झाल्यामुळे २०१५ साली अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आपली वाचा गमावून बसलेल्या १९ वर्षीय तरुणावर अवघड पण यशस्वी अशी शस्त्रक्रिया केल्याने तीन वर्षा नंतर तो बोलू लागला आहे . ...
मराठी ग्रंथविश्वाने सध्या गगन भरारी घेतली आहे असे वाटत असले तरी त्यामधील अंतर्भूत विज्ञान साहित्यास २१ व्या शतकातही अजून म्हणावे एवढे पंख फुटलेले आढळत नाहीत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्या वतीने प्लास्टर आॅफ पॅरिसवर प्रक्रिया करुन पुनर्वापर करता येऊ शकणारे तंत्रज्ञान विकसित केले अाहे. या तंत्रज्ञानामुळे पीअाेपीमुळे हाेणारे प्रदूषण राेखण्यास मदत हाेणार अाहे. त्याचबराेबर तरुणांना राेज ...
केंद्रात घटनात्मक आरक्षणानुसार ओबीसी समाजाला २७ टक्के, एससी समाजाला १६ टक्के तर एसटी समाजाला ७.६ टक्के आरक्षण आहे. परंतु आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसाठी (एम्स) काढलेल्या ५२ पदांच्या जाहिरातीत या आरक्ष ...
भारतात आर्यभट हा अत्यंत महान शास्त्रज्ञ होऊन गेला. इसवी सन ४९९ साली वयाच्या २३व्या वर्षी आर्यभटाने एक महान ग्रंथ लिहिला. त्यांनी त्या काळातील खगोलशास्त्राबद्दलची सर्व माहिती अवघ्या १२१ श्लोकांमधून सादर केली. ...