जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्येही गुणवत्ता घसरत असताना शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रगतीचे पुढचे पाऊल उचलले जाणार आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले जाणार आहे. ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पहिल्याच सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शाळा किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क साधला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ विद्यार्थी आता प्रवेशाकरिता अपात ...
शासनाचे कोणतेही आदेश नसताना जिल्ह्यातील शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. अध्यक्षांनी हा निर्णय रद्द करण्यासाठी सीईओंना पत्र दिले आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा तुघलकी निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध सर्वच शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून शुक्रवारी जिल्हा परिषदेकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. राज्य शासनातर्फे शाळाबंद करण्याचा कुठलाही आदेश नसतान ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)मागास व आर्थिक दुर्बळ घटकांतीव विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रेवशासाठी राबविण्यात येणारी प्रवेशाची प्रक्रिया यंदा तब्बल दीड ते दोन महिने उशीराने सुरु झाल्यानंतरही या प्रक्रियेत अजूनही दिरंगाईच सुरू अ ...
विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, वह्या व अन्य शालेय साहित्य घेता यावे याकरिता पालिकेने दोन वर्षांपासून थेट पालकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास सुरुवात केली.. ...