सद्यस्थितीत शाळा ५० टक्के उपस्थितीत भरविल्या जात असल्या तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक पालक विद्यार्थ्यांना अजूनही ऑनलाइन शिक्षण देण्यालाच पसंती देत आहेत. ...
शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक नियमावली प्रसिद्ध करावी. तसेच इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाकडून केली जात आहे ...
शाळा सुरू करण्याच्या निर्णयाची माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करताना सर्व प्रकारची काळजी घेण्यात येईल. तसेच पालकांच्या परवानगीनेच या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल. ...
राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत ४९७ आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल स्कूल सुरू आहेत. या शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येते. या आश्रमशाळांपैकी १२१ आश्रमशाळा ...
मार्च २०१९ पासून बंद असलेल्या इयत्ता पहिली ते चौथीच्या अडीच हजार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची बुधवार (दि. १)पासून घंटा वाजणार असून, शिक्षण विभागाने त्यादृष्टीने तयारी पूर्ण केली आहेे. ...
Education News: कोरोनाच्या फैलावामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील शाळांची घंटा अखेर वाजणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनचे शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत. (School Reopen In Maharashtra) ...