वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता 24 तारखेपासून शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आला आहे ...
Maharashtra School Reopen: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ...
राज्य सरकारने कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांत राज्यातील हॉटेल चालक, रेस्टॉरंट यांना ५० टक्के क्षमतेने सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे ...