भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या मर्यादित षटकाच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीकडून काढून घेतली जावी, अशी मागणी जोर धरत होती. ...
एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीला कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री गुंडाळून ठेवले होते, असे म्हटले जात होते. त्यामुळे आता हे दोघे ज्या माजी खेळाडूचा सन्मान करतील आणि त्यांच्या मनात आदरयुक्त भिती असेल, अशी व्यक्ती निवड समिती अध्यक्षपदासाठी निवड ...