समाजातील वंचितांपुढे आजही मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन एकही लाभार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. ...
हिंजवडी येथील वाहतूककोंडी तसेच अन्य समस्यांबाबत मुंबईत मंत्रालयात गुरूवारी (दि. ७) बैठक होत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला असून उद्योगमंत्री सुभाष देसाई हेही यावेळी उपस्थित असणार आहे. ...