सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धी मिळाली. Read More
सौम्या टंडनने तिच्या मेहनतीच्या जोरावर टीव्ही आणि चित्रपटांच्या दुनियेत एक स्थान मिळवले आहे. ती जवळपास 15 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करते. इम्तियाज अली दिग्दर्शित 'जब वी मेट' या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ...
अफवा अफवा म्हणत आता सौम्याने या बातमीवर शिक्कामोर्तब केलं होतं. काही दिवसांपूर्वीच सौम्या टंडनने याचा खुलासा केला होता की, आता ती भाभीजी घर पर है मालिकेत दिसणार नाही. ...
काही महिन्यांपासून सौम्या टंडन ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी सौम्याने ही बातमी अफवा असल्याचं सांगितलं होतं. पण आता पुन्हा एकदा दावा केला जातोय की, सौम्या मालिका सोडणार आहे. ...
लॉकडाऊननंतर टीव्ही मालिकांचे शूटींग पुन्हा सुरु झालेय. मालिकांचे नवे भाग पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. पण अशात अनेक लोकप्रिय मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांना रिप्लेस केले जातेय. ...