लोणी काळभोर येथे एर्टीगा कार आणि माल ट्रकच्या भीषण अपघातात यवत मधील नऊ युवकांचा मृत्यू झाला. मात्र या त्यापूर्वी त्यांनी व्हॉट्स ऍपवर लिहिलेले स्टेटस चटका लावून जाणारे आहे. ...
अपघात कोणाच्याही हातात नसतो. पण मानवाच्या हलगर्जीपणाला निसर्गाचे नाव देणे मात्र चुकीचे आहे. चार दिवसांपूर्वी भिंत कोसळून १५ मजूर जीवाला मुकले असताना त्याच घटनेची पुनरावृत्ती आज पुण्यात घडली. ...
नगरसेविका आरती काेंढरे यांच्यावर महिला डाॅक्टर यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असताना त्यांच्यावर डाॅक्टर प्राेटेक्शन कायद्यानुसार कारवाई न झाल्यास कामबंद ठेवणार असल्याचा इशारा मार्डच्या डाॅक्टरांनी दिला आहे. ...