विशेष म्हणजे मतदानाची तारीख दि.२९ वरून ३१ मार्च करण्यात आली. यासोबतच नामांकन दाखल करण्याची मुदतही वाढवून देऊन ती दि.१३ वरून १६ मार्च केली आहे. त्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात दोन दिवस अतिरिक्त मिळणार आहेत. चामोर्शी, एटापल्ली, मुलचेरा, अह ...
गावपुढाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेले सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर झाले. आरक्षण जाहीर होताच कही खुशी कही गम असे चित्र पहायला मिळाले. जिल्ह्यातील १६ ही तहसील कार्यालयात आरक्षणाची सोडत झाली. यवतमाळ तहसीलमध्ये इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. गुरुवारी मह ...
गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी तहसील कार्यालयालगत असलेल्या गोंडवाना कला दालनात काढण्यात आली. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेली आरक्षण सोडत जवळपास दोन तास चालली. यावेळी तहसीलदार महेंद्र गणवीर यांच्या उपस्थितीत ...
सावंगी ग्राम पंचायतअंतर्गत असलेल्या पुनर्वसित गांधीनगरच्या गावकऱ्यांनी गांधीनगर गावाला स्वतंत्र ग्राम पंचायतचा दर्जा द्यावा अशी मागणी गावकरी अनेक वर्षांपासून करीत होते. परंतु जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र शासनाने दुर्लक्ष केले होते. मात्र २०१९ च्या वि ...
ग्राम पंचायतीचे बहुतांश अधिकार सरपंचाकडे राहतात. त्यामुळे सरपंचपदाला ग्राम पंचायत स्तरावर विशेष महत्त्व आहे. मात्र नेमक्या याच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे ६ मार्चपासून नामांकन दाखल करण्यास सुरूवात झाली. त्याच्या एक दिवसाआधीच, म्हण ...
जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ६ मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. या निवडणुकीत १ हजार ९७२ प्रभागांतून ५ हजार ३१९ सदस्य न ...
सरपंचांची जनतेतून निवड करण्याचा निर्णय यापूर्वीच्या भाजपा शासनाने घेतला होता. पण महाविकास आघाडीने बहुमताच्या जोरावर हा निर्णय रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांमार्फतच सरपंचांची निवड करण्याचा निर्णय घेतला. ...