ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Women's Day 2021: आपल्या कारनाम्यांमुळे भक्ती शर्मा यांचा भारतातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत सामिल केलं आहे. भोपाळच्या नूतन कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण घेतलेल्या भक्ती कायद्याचं शिक्षण घेत आहेत. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ताई बिन्नर यांची निवड करण्यात आली आहे. ...
उमराणे : येत्या १२ मार्च रोजी होऊ घातलेल्या बहुचर्चित उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ग्यानदेवदादा देवरे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई देवरे व माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे यां ...
भारत सरकारच्या वने व पर्यावरण समितीची पुनर्रचना करण्यात आली असून सदर समितीवर आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. ...