संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांसह संतवाणी आणि अभंगांची ओवी मोदींनी गायली. भारत हा संतांची भूमी असलेला देश आहे, संतांची शिकवणच आपल्या देशाला पुढे घेऊन जात आहे. ...
संत तुकाराम महाराजांच्या ३७४ वा बीज सोहळ्यासाठी देहूत राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक आणि दिंड्या घेऊन देहूत दाखल झाल्याचे दिसून आले आहे ...