निवडणूक तात्पुरती असली तरी त्यामुळे उमटणारे पडसाद मात्र आयुष्यभरासाठी असतात. याचाच अनुभव देहू येथे आला असून महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मावळमधल्या लढतीचे उमेदवार शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार ...
आज शुक्रवारी होणाऱ्या बीज सोहळ्यासाठी संस्थानातर्फे सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली. संस्थानाच्या वतीने पहाटे तीनला काकडारती, चारला श्रींची महापूजा संस्थानाचे अध्यक्ष, विश्वस्त व महाराजांचे वंशज यांच्या हस्ते होणार ...
सज्जन, सद्वर्तनी माणसे ही समाजाला दिशा देतात. त्यांची उक्ती जशी असते तशी कृती असते. म्हणुनच जो जसे बोलतो तसे चालतो त्याला वंदन केले पाहिजे, असेही सांगितले जाते. ...