पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात पालखी आल्यानंतर निरंजन नाथ यांनी वारकरी, पोलिसांसोबतची अरेरावीची वागणूक आणि उद्धटपणाचे वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे ...
Pandharpur Ashadhi Wari Information Marathi: प्रत्येकाने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा असे म्हणतात, या वारीत जाण्याने नेमकं मिळतं तरी काय? चला जाणून घेऊ! ...
सुदैवाने या भाविकाने मोठे धाडस दाखवत जुन्या पुलाशेजारी एका झाडाला पकडले, तातडीने तात्काळ आळंदी नगरपरिषद व एनडीआरएफच्या पथकाने त्याला पाण्याबाहेर काढून जीवदान दिले ...
जाधववाडी तलाव ९५ टक्के भरल्याने इंद्रायणीत पाण्याचा विसर्ग करावा लागणार असल्याने विशेषत: देहू-आळंदी येथे पायी दिंडीसाठी आलेल्या वारकऱ्यांना नदीपात्रात उतरू नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. ...