दिल्लीहून बॅगा घेऊन संगमनेरात विक्रीसाठी आलेल्या एका बॅग विक्रेत्याने व्यवसायासाठी मोक्याची जागा शोधली आहे. लोखंडी जाळीला बॅगा अडकवून विक्री सुरू आहे. त्याने केलेल्या प्रयोगाकडे संगमनेर नगर परिषदेचे मात्र दुर्लक्ष झाले आहे. ...
Lok Sabha Election 2024 : पुन्हा काँग्रेस उभी राहता कामा नये. असे काम केले पाहिजे, ही खरी देशभक्ती आहे. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. ...