अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. ...
हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संगमनेर शहरातून जाणारा नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला आहे. बसस्थानकासमोर आंदोलन सुरू केले आहे. ...