लातूरच्या लोकांनी ठरवले की मी राजकारणात आले पाहिजे. लहान भाऊ म्हणून मोठ्या भावांच्या आदर्शावर चालावे हे दडपण होते. चित्रपट हिट होईल की नाही हे जनता ठरवते. माझे भविष्यही लातूरच्या जनतेने ठरवले, असे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले. ...
मी नगर जिल्ह्यातील आमदार आहे. त्यामुळे माझे सर्वांवर प्रेम आहे. त्यामुळे संगमनेर की प्रवरानगर जास्त प्रेम याचा प्रश्नच नाही. मी कर्जत-जामखेडला असे विकासाचे मॉडेल निर्माण करील की, भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही, असेही त्यांनी सांगि ...
देशातील नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत शेतक-यांची मुले पाहिजेत. त्यांनी शेतीप्रधान भारताच्या नागरिकांसाठी चांगले काम केले पाहिजे. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, असे मत राजस्थानचे ...
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आज पहिल्यांदा आपल्या जोर्वे गावी येताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांत मिरवणूक काढली. ...
नागरिकत्व सुधारित कायद्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. हा कायदा लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली असली तरी राज्यात हा कायदा लागू होणार नाही, असे महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे पत्रकारांशी बोल ...
नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले. ...