शहरातील माळीवाडा येथील एका ७० वर्षांच्या आजीबाईना कोरोनाने गाठले. वयाच्या या टप्प्यावर आजाराने गाठल्यावर खरे तर कोणाचेही अवसान गळाले असते. मात्र, आजीबाईनी अगदी कणखरपणा दाखवत आणि धैर्याने सामोरे जात या आजारावर मात केली. डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प् ...
तालुक्यात शुकवारी (दि.१२ जून) नव्याने आणखी सात रुग्णांची भर पडली आहे. हे सातही रुग्ण संगमनेर तालुक्यातील आहेत, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. ...
तीन कोरोनाबाधीत महिलांचा नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला आहे. या तीनही महिला संगमनेर तालुक्यातील आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात आता कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी (९ जून) सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. मदिनानगर येथील २३ वर्षीय महिला कोरोनाबाधित झाली आहे. ...
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील अकोले बायपासवरील एका पुतळ्याला एका अज्ञात व्यक्तीने मास्क घातला आहे. यातून पुतळ्याने मास्क घातला..तुम्हीही घाला.. असा संदेश या व्यक्तीने देण्याचा प्रयत ...
शासनाने शेडनेट आणि पॉलिहाऊस धारक शेतक-यांनाही दिलासा देण्याचा गांभीर्याने विचार करावा. येत्या पावसाळी आधिवेशनात कृषिमंत्र्यांसोबत चर्चा करून या शेतक-यांना मदत करण्याबाबत आग्रह धरणार आहे, असे माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. ...
तिरूपती बालाजी मंदिर सुरू होणार असेल तसा विचार आपल्यालाही करावा लागणार आहे. परंतू एकंदर आजच्या परिस्थितीचा सर्वसमावेशक विचार करून उच्चस्तरीय पातळीवर चर्चा होवून राज्यातील देवस्थानांबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांन ...
हवामान खात्याचा अचूक अंदाज व त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाने केलेले कौतुकास्पद कार्य यामुळे निसर्ग चक्रवादळपासून महाराष्ट्राची हानी टळली, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ...