Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
खडकी (आमगाव) येथील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरासमोर ३५ ते ४० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर बुटीबोरी-तुळजापूर महामार्गामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मागील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांनी शासकीय आदेशावरून हॉटेलचा इमला व त्यातील सर्व साह ...
बुलडाणा जिल्ह्यात सावरगाव माळ आणि साब्रा-काब्रा-फैजलपुर परिसरात दोन नवनगर निर्माधीन असून त्याच्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा दोन दिवसापूर्वी ड्रोन सर्व्हे करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे ...
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाची जमीन संपादन करताना अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करून मावेजा लाटण्याचे प्रकार करण्याचे प्रयत्न झाले. परंतु, तक्रारदारांनी वेळीच पोलिसांमध्ये धाव घेतल्याने महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले आहे ...
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामासाठी नियमांना तिलांजली देऊन तालुक्यात गौण खनिज खणन व वाहतूक सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट कुठल्याही किमतीला पूर्ण करण्यास शासनाने सर्व नियमांना तिलांजली आणि कंत्राटदाराला सूट तर दिली नाही ना, असा ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे जाळे विणले जात असताना या महामार्गाकरिता वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू व आर्वी या तीन तालुक्यातील ४९८ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यामुळे या जमिनीचा ७३५ शेतकऱ्यांना जवळपास ३५१ कोटी रुपयांचा मोबदला मिळाला आह ...
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकरी खातेदारांपैकी ७३५ शेतकरी खातेदारांकडून जमीन खरेदी खत व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे. ...
जालना शहरातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गात संपादीत जमीनीची रजिस्ट्री करताना बनावट मालकिन उभी करून ६३ लाख रूपयांचा मावेजा उलण्यासाठीचा हा खटाटोप समोर आला आहे. ...