Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
घोटी : इगतपुरी तालुक्यातील देवळे येथे मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. मंगळवारी (दि.३१) मध्यरात्रीच्या सुमारास अडीच लाख रूपये किमतीचे इलेक्ट्रिक साहीत्य चोरीला गेल्याची फिर्याद समृद्धी महामार्गाचे अभियंता किरणकुमार चप्पीयाला यां ...
वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून ६०.७३ किलोमीटरचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग गेला आहे. या महामार्गाकरिता या तिन्ही तालुक्यातील ६०२.९३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून शेतकऱ्यांना सरळ खरेदीतून ३७९.८८ क ...
नागपूर—मुंबई समृद्धी महामार्गाचे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ...
मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेची समृद्धी महामार्गाच्या नामकरणाची मागणी मान्य होणे आता अवघड नव्हते. त्यामुळे हा निर्णय सहजतेने झाल्याचे समजते. ...
मुंबई- नागपुर या समृध्दी महामार्गाच्या कामाला आता गती आली आहे. या दोन मोठी शहरे जोडण्याच्या या योजनेसाठी भूखंड अधिग्रहणाचे काम आता पूर्ण करण्यात आले आहे. ...