लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टी, मराठी बातम्या

Samajwadi party, Latest Marathi News

'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका - Marathi News | 'Whatever was left after the Mughals and the British, Congress-SP looted', Yogi Adityanath's blunt criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. ...

CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल - Marathi News | How is providing CCTV a violation of privacy?; Opposition attacks ECI at press conference in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

१८ हजार मतदारांचे प्रतिज्ञापत्र देखील देण्यात आले होते, आजपर्यंत एकाही प्रतिज्ञापत्रावर कारवाई झालेली नाही असं समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी म्हटलं.  ...

आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल? - Marathi News | Pooja Pal MLA's husband was murdered, she won the election 3 times; Now SP has expelled her, who is Pooja Pal? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?

Pooja Pal: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्यामुळे पूजा पाल यांची हक्कालपट्टी झाली आहे. ...

युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय - Marathi News | bjp candidate at fifth position in sitapur mahmudabad municipal council president bypolls election sp won akhilesh yadav party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

Uttar Pradesh Local Body Bypoll Election News: भाजपा पाचव्या क्रमांकावर जाणे हे उत्तर प्रदेशच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत आहे, असे सूतोवाच अखिलेश यादव यांनी सपा उमेदवाराच्या दणदणीत विजयानंतर केले. ...

समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे, योगी आदित्यनाथ यांची टीका - Marathi News | Samajwadi Party and Lohshahi are two banks of the river, Yogi Adityanath's criticism | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे, योगी आदित्यनाथ यांची टीका

Yogi Adityanath News: समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे आहेत, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आधित्यनाथ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समाजवादी पार्टी आणि विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडेय यांच्यावर जो ...

“आमच्या योजना तुष्टीकरणावर नाही, संतुष्टीकरणावर आधारित”; योगी आदित्यनाथांनी विरोधकांना सुनावले - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath said our plans are based on contentment not appeasement | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“आमच्या योजना तुष्टीकरणावर नाही, संतुष्टीकरणावर आधारित”; योगी आदित्यनाथांनी विरोधकांना सुनावले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुरादाबादमध्ये ७९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल निवासी शाळेचे लोकार्पण करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ...

"सरकारने चर्चेच्या दिवसाची वाट पाहिली, दहशतवाद्यांना आधीच मारता आले असतं"; सपा खासदाराचा मोठा दावा - Marathi News | Government waited for the day of debate terrorists of Pahalgam could have been killed earlier said SP MP Ramashankar Rajbhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकारने चर्चेच्या दिवसाची वाट पाहिली, दहशतवाद्यांना आधीच मारता आले असतं"; सपा खासदाराचा मोठा दावा

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केल्याच्या वृत्तावरुन समाजवादी पक्षाच्या खासदाराने सरकारला सवाल विचारला आहे. ...

"अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड; त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी’’, अजित पवार गट आक्रमक   - Marathi News | "Abu Azmi is a pest in Maharashtra; the government should take strict action against him", Ajit Pawar group is aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड; त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी’’

अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याने सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी,  अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली ...