करिनानेच लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, लोकं बोलायची लग्न करु नको, कारण लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं. बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रीचं करिअर लग्नानंतर संपलं. ...
सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा दिल बेचाराच्या ट्रेलरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याच्या गाण्याच्या टीझरलाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. ...
2004 साली सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट झाला. दरम्यान, अमृतानं आपल्याला शिव्या दिल्या आणि छळलं देखील असा आरोप सैफ अली खाननं एका मुलाखतीदरम्यान केला होता. ...