अकोला - शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा हंगाम आहे, बियाणे, खते, किटकनाशके खरेदीसाठी बँकांनी शेतकऱ्यांना जलदगतीने पिक कर्ज वाटप करावे. यासाठी बँकांनी आठवडयातील दोन दिवस कर्ज वितरण मेळावे घेऊन शेतकऱ्यांना सुलभपणे कर्जाचे वितरण ...
इस्लामपूर : राज्यातील शेतकरी चळवळीला पुन्हा धार आणण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संपर्क वाढवला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यारुपाने ...
तळेगाव (बो ) येथील एका शेतकऱ्याचा हरभरा हमीभावाने विक्री होत नसल्याने 'मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर ' या सदराखाली 'लोकमत' ने सविस्तर वृत्ताकंन केले होते .त्या वृत्ताची थेट राज्याच्या कृषीराज्यमंत्र्यानी दखल घेतली असुन, त्या शेतकऱ्याचा हरभरा ...
कुंडल : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी माझ्यावर जे प्रेम केले आहे, त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी अविरत प्रयत्न करत असतो. आतापर्यंत सांगली जिल्ह्यातील १८० गावांना १९० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. आतापर्यंत हे कधीच झाले नाही. ...