इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना शह देऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे सवंगडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. खोत आणि आमदार पाटील स्पर्धेच्या माध्यमातून ए ...
सर्व शासकीय यंत्रणांनीही दुष्काळ ही काम करण्याची संधी मानून जागरूकपणे आणि परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: रयत क्रांतीने आयोजित केलेल्या ऊस परिषदेत ऊस दराबाबत सकारात्मक निर्णय घोषित केलेला होता. तरीही केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. हे आंदोलन पुर्नत: फसले आहे, अश ...
महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी झाली आहे. कारण दीड लाख शेतकऱ्यांनी गेल्या दोन दशकांत आत्महत्या करून जीवन संपविले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी अभ्यासाअंती मांडले होते. त्या राज्याच्या कृषी खात्याचे राज्यमंत्री असणाऱ्या सदाभाऊ ख ...
इस्लामपूर व शिराळा मतदारसंघातील आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याआधीच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीत धुसफूस सुरू झाली ...
सुगीचे दिवस आले तर काही दरवेशी हे अस्वलाला घेऊन बाहेर पडतात अशी टीका राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली आहे. ...